Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे- आ. अमोल मिटकरी 

मुंबई प्रतिनिधी - कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्या पदावरुन उतरवण्यात यावे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी आहे. जर संजय रा

भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी कायमची संपवण्यासाठी ढब्बू मकात्या सत्यांजली अभियान
चाकूचे वार करत तरुणाची निर्घृण हत्या | LOKNews24
घरगुती वादाकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याने घेतले स्वतःला पेटवून | LOK News 24

मुंबई प्रतिनिधी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्या पदावरुन उतरवण्यात यावे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी आहे. जर संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर हक्कभंगाचा आरोप आहेत. अनेक राहुल कुल आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. प्रत्येक शेतकरी सुजान आहे. जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजुने अर्थसंकल्प मांडला असता तर मोर्चा थडकलाच नसता. बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे. अर्थसंकल्पाला नाव जरी पंचामृत दिले असेल पण तो प्रत्यक्षात विषाचा घोट आहे. 

COMMENTS