Homeताज्या बातम्या

या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे

हीच खरी श्रद्धांजली आहे - राम कदम

मुंबई प्रतिनिधी - स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण

लोणंदमध्ये तुंबलेल्या गटाराला मिळाली मुक्ती; दैनिक लोकमंथनच्या बातमीचा इफेक्ट
संत किसन बाबाची सोन्याची श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी शांतीचे विद्यापीठ..
महिला पोलिसाची पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या.

मुंबई प्रतिनिधी – स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता तुम्ही ? आम्ही जशी अंधेरी  येथील स्वर्गीय रमेश लटके च्या पोट निवडणुकीत उमेदवार दिला नाही ,  तसे आव्हान करणार  आहत  का ? हिंम्मत असेल तर आव्हान करा की ह्या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे. 

COMMENTS