Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कौंडिण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना

अमरावती प्रतिनिधी - विदर्भातील मानाची पालखी समजली जाणारी कौंडिण्यपूर या रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. चाळीस दिव

पुर्वीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा आताचे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत – मंत्री शंभुराज देसाई
पीक कर्जाच्या वसुलीसाठी बचत खाते होल्डवर 
तुळजाभवानी देवीचा पलंगाचे नगर शहरात आगमन

अमरावती प्रतिनिधी – विदर्भातील मानाची पालखी समजली जाणारी कौंडिण्यपूर या रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. चाळीस दिवस पैदल वारी करत हे सगळे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठुरायाच्या चरणी लीन होणार आहे. कोरोनाच्या काळात देखील ज्या दहा पालख्यांना पंढरपूर येथे प्रवेश देण्यात आला होता. त्यात सुद्धा या पालखीला मान मिळाला होता. 428 वर्ष या पालखीला पूर्ण झाल्या असून 429 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

COMMENTS