Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन गुढीपाडवा आनंदी करावा – आ. सुनील भुसारा

मुंबई प्रतिनिधी – विरोधी पक्षांचा आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यावर अवकाळी पावसाबद्दल बळीराजाला नुकसान भरपाई द्या नाहीतर खुर्च्या खाली करा झोपलेले सरकार जागा होऊ दे शेतकऱ्यांचा पाडवा गोड होऊ दे अशा घोषणा देऊन निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब नुकसान भरपाईचा आढावा घेऊन अनुदान जाहिर करावं आणि शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आनंदाचा करावा असे सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.

तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे मेजर एस पी कुलकर्णी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
उजनीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्तारोको

मुंबई प्रतिनिधी – विरोधी पक्षांचा आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यावर अवकाळी पावसाबद्दल बळीराजाला नुकसान भरपाई द्या नाहीतर खुर्च्या खाली करा झोपलेले सरकार जागा होऊ दे शेतकऱ्यांचा पाडवा गोड होऊ दे अशा घोषणा देऊन निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब नुकसान भरपाईचा आढावा घेऊन अनुदान जाहिर करावं आणि शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आनंदाचा करावा असे सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.

COMMENTS