Tag: #Nagar
जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता
संगमनेर : महिलांच्या आरोग्याबरोबरच कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून झालेल्या एकविरा क्रीडा महोत्सव 2026 म [...]

गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर येथे मंगळवारी (दि.१०) मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या [...]
सर्वोदय विद्यामंदिरला तीन लाखांचे शैक्षणिक साहित्य
अकोले : तालुक्यातील अंबितखिंड येथील सर्वोदय विद्यामंदिर या विद्यालयास वॅन्हुआ इंटरनॅशनल (इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून सु [...]
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन’ स्पर्धेत चमक
अकोले : लीडरशिप फॉर इक्विटी आणि आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी रिसॉर्ट येथे १ [...]
कोपरगावमध्ये जप्त वाहनांचा जाहीर लिलाव २३ मार्चला
कोपरगाव : तालुक्यात वाळूचोरीविरोधी पथकांनी गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांबाबत दंडात्मक का [...]
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक
श्रीगोंदा : आ.विक्रम बबनराव पाचपुते यांनी महाराष्ट्र विधान भवनात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याच्या कथित गैरवापर [...]
श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
श्रीगोंदा : स्फोटक पदार्थांच्या साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी असलेली नियमावली लक्षात घेता गोडावून हे शहरापासून काही अंतरावर असणे बंधनकारक असतानाही [...]
एकनाथ वाडी-पाथर्डी बस सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी ; आंदोलनाचा इशारा
खरवंडी कासार : एकनाथवाडी येथील राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा मागील सुमारे वर्षभरापासून बंद असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे ज [...]

शेवगावात पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर ‘ताजनापूर’चे पाणी माळेगाव-ने व ठाकूर निमगावच्या तलावात सोडण्याची मागणी
शेवगाव : ताजनापूर लिफ्ट सिंचन योजनेच्या टप्पा क्र. २ मधील पाणी शेवगाव तालुक्यातील माळेगाव-ने व ठाकूर निमगाव येथील तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये सोडण्या [...]

विजेच्या गलथान कारभार विरोधात काँग्रेसचे ठिय्या; पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले वीज कनेक्शन सुरू करण्याची डॉ.थोरातांची मागणी
संगमनेर : राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दाबाने व अवेळी वीज मिळत आहे. शालेय विद्य [...]
