शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे [...]
अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा तर कोरा झालेला नाहीच. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हटले हो [...]