Tag: #Ahilyanagar
एकनाथ वाडी-पाथर्डी बस सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी ; आंदोलनाचा इशारा
खरवंडी कासार : एकनाथवाडी येथील राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा मागील सुमारे वर्षभरापासून बंद असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे ज [...]
भांबोरा येथील सौर प्रकल्पाविरोधात आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित
कर्जत : भांबोरा परिसरात शेतकऱ्याला विश्वासात न घेता सुरू असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान होत असल्याचा आरोप करत व [...]
खर्ड्यामध्ये कांद्याच्या पिकात अफूची शेती; दोघांविरोधात गुन्हा ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जामखेड : तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाने अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खर्डा पोलिसांनी केले [...]
बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा; कर्णकर्कश सायलेन्सरवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई
कडा : आष्टी शहरात गेल्या काही दिवसांपासून कर्णकर्कश आवाज करणार्या बुलेट दुचाकींमुळे नागरिक हैराण झाले होते.सुसाट वेगात धावणार्या तसेच मॉडिफाईड [...]
भर बाजारात कमानीचा स्लॅप कोसळला; चार महिला बालंबाल बचावल्या
घोगरगावातील घटना; जीर्ण बांधकामांवर कारवाईची मागणी
श्रीगोंदा : तालुक्यातील घोगरगाव येथे भर बाजाराच्या दिवशी अत्यंत धक्कादायक घटना घडली. गावाती [...]
पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाचौघांसह ११ अनोळखी इसमांवर गुन्हा
देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी गज, फायटर व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा [...]
धानोरे घाटावर ‘शिवतीर्थ’ साकारअहिल्यानगर जिल्ह्यात पहिलेच स्थळ
सिंहासनारुढ छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण
देवळाली प्रवरा : देवदेवतांची मंदिरे उभारलेली सर्वत्र पाहायला मिळतात, देशासाठी प्राणार्पण करण [...]
विखे पाटील फाउंडेशनचे दिव्यांगासाठीचे कार्य अतुलनीय : भांगरे
अकोले : दिव्यांगाच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद खूप महत्वाचा असून तो निर्माण करण्याचे काम विखे पाटील फाउंडेशनने केले आहे. हे कार्य अतुलनीय आ [...]
धरणात बुडून युवकाचा मृत्यू
देवळाली प्रवरा : अहिल्यानगर येथील पाच तरुण सुट्टी असल्याने रविवारी (दि. ८) दुपारच्या दरम्यान मुळा धरण येथे फिरण्यासाठी आले होते. पाणी पाहुन त्यां [...]
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
नेवासे : ज्ञानेश्वर महाराजांनी विचारांचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचना स्थान असलेल्या पवित [...]
