Tag: Agralekh
सामाजिक धूव्रीकरण कशासाठी ?
राज्याची उपराजधानीत अर्थात नागपुरमध्ये जो हिंसाचार उसळला तो पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर राज्यात गेल्या काही वर्षांपासून जातीय दं [...]
साखर उद्योग अडचणीत !
खरंतर गेल्या कित्येक दशकापासून महाराष्ट्रात जसा सहकार फोफावला तसाच साखर उद्योग देखील फोफावला. आवश्यकता नसतांना कारखानदारीत घुसण्याची अनेकांनी प्र [...]
आर्थिक मंदीचे सावट गडद !
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार चांगलाच कोसळतांना दिसून येत आहे. गेल्या 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण भारतात देखील दिसून येत आहे. त्याचे मुख्य [...]
काँगे्रसचा नवा प्रयोग !
महाराष्ट्र काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँगे्रसच्या नेतृत्वाने केली आहे. खरंतर ही निवड अनपेक्षित अशी आहे. तशीच पक्षा [...]
रेवडी संस्कृतीला चाप बसेल का ?
देशभरात सध्या रेवडी संस्कृतीचा भाव चांगलाच वधारतांना दिसून येत आहे. रेवडी संस्कृती उदयास येण्यामागची अनेक कारणे आहेत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर [...]
दिल्ली विधानसभेचे मैदान कोण मारणार ?
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाइी आज बुधवारी मतदान होत आहे, त्याचा निकाल 8 फेबु्रवारी रोजी लागणार आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आण [...]
अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक !
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच विविध चर्चासत्रांना उधान आलेले पहावयास मिळाले. अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या [...]
कर्कचून ब्रेक दाबलाच कसा ?
हल्लीच्या काळात रेल्वेच्या अपघातांची संख्या ही सारखी वाढते आहे. या संदर्भात कोणतीही कारण मिमांसा, थेट उपाय योजना पुढे येताना दिसत नाही.
[...]
महाराष्ट्रातील गतीमान गुंतवणूक !
महाराष्ट्राला जर इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर ठेवायचे असल्यास राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले पाहिजे, त्यासोबतच पायाभूत सोयी-सुविधांचा [...]
महायुतीतील नाराजीचा ‘उदय’!
राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर जे निकाल लागले, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. अडीच वर्षांच्या सरकारनंतर पुन्हा राज [...]