Tag: मुंबई न्यूज

1 2 3 7 10 / 65 POSTS
रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांवरून मुंबईत वाद पेटला; मनसे-जैन धर्मगुरू आमनेसामने, महानगरपालिकेकडून पट्टे हटवण्याची कारवाई

रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांवरून मुंबईत वाद पेटला; मनसे-जैन धर्मगुरू आमनेसामने, महानगरपालिकेकडून पट्टे हटवण्याची कारवाई

मुंबई : मुंबईतील घाटकोपर, दादर आणि चर्नी रोड परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) [...]
आर्यभट्टांच्या कथित विडंबनावरून अ‍ॅमेझॉनला कायदेशीर नोटीस

आर्यभट्टांच्या कथित विडंबनावरून अ‍ॅमेझॉनला कायदेशीर नोटीस

मुंबई : प्राचीन भारतातील महान गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या संदर्भातील एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला असून, या प्रकरणी अ‍ॅमेझॉ [...]
पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून राजकारण अयोग्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मनसेवर अप्रत्यक्ष निशाणा

पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून राजकारण अयोग्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मनसेवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई : जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या पायी प्रवासासाठी काही रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून राज्यातील राजकारण तापले असतान [...]
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे राज्याच्या विकासात योगदान महत्त्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे राज्याच्या विकासात योगदान महत्त्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाला तोंड देण्याच्या [...]
“योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी” – मंत्री जयकुमार रावल

“योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी” – मंत्री जयकुमार रावल

मुंबई : "योग ही भारताने जगाला दिलेली सर्वांत मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी [...]
मुंबईतील रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादात मनसेची उडी; दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवण्याची महानगरपालिकेची मोहीम

मुंबईतील रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादात मनसेची उडी; दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवण्याची महानगरपालिकेची मोहीम

मुंबई : मुंबईतील काही भागांत धार्मिक कारणांसाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय पातळीवर पोह [...]
१२.४० लाख नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट : प्रधान सचिव रणजित सिंह देओल

१२.४० लाख नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट : प्रधान सचिव रणजित सिंह देओल

मुंबई, दि. १२ : राज्यातील निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रपुरस्कृत "उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम" प्रभावी माध [...]
दक्षिण मुंबई विभागातील ‘या’ ६ अनधिकृत शाळा आणि अनधिकृत वर्ग तात्काळ बंद करण्याचे शिक्षण निरीक्षकांचे निर्देश

दक्षिण मुंबई विभागातील ‘या’ ६ अनधिकृत शाळा आणि अनधिकृत वर्ग तात्काळ बंद करण्याचे शिक्षण निरीक्षकांचे निर्देश

मुंबई : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा आणि शाळांमधील काही वर्ग अनधिकृतरीत्या चालविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी संबंधित शाळांना [...]
१ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

१ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण् [...]
पंतप्रधान मोदींचे नेतृत्व देशाला नवी दिशा देणारे; काँग्रेस ‘बुडते जहाज’ म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विरोधकांवर टीका

पंतप्रधान मोदींचे नेतृत्व देशाला नवी दिशा देणारे; काँग्रेस ‘बुडते जहाज’ म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विरोधकांवर टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रव [...]
1 2 3 7 10 / 65 POSTS