Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 एसएससी बोर्डाच्या परीक्षेला आजपासुन सुरुवात

अहमदनगर प्रतिनिधी - आज पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक विद्यालयाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.  दोन वर्षापासून परीक्षांवर कोरोनाचे स

राम मुखेकर यांना कृषी उद्योजक पुरस्कार
एक राखी जवानांसाठी उपक्रमाचा रेणुका कोल्हेंच्या हस्ते शुभारंभ
BREAKING: रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक संतप्त | Lok News24

अहमदनगर प्रतिनिधी – आज पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक विद्यालयाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.  दोन वर्षापासून परीक्षांवर कोरोनाचे सावट होते. मात्र यावर्षी बारावीच्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये नवचैतन्य बघायला मिळत आहे. बोर्डाने परीक्षेच्या बाबतीत नियम अटी शर्ती घालत विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात देखील विविध ठिकाणी आज पासून आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर ती प्रवेश केला आहे.

COMMENTS