Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केमिकल मिश्रित पाण्यामुळे पवना नदी प्रदूषित ?

पुणे ः मावळातून जाणार्‍या पवना नदीमध्ये गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा प

Ahmednagar : सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई | LOKNews24
साहित्यिकांचे राजीनामा, पुरस्कार वापसी सुरूच
मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून

पुणे ः मावळातून जाणार्‍या पवना नदीमध्ये गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा परिणाम येथील नागरिक जनावरे आणि शेतीवर होत आहे. मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने आतापर्यंत अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतीचे देखील नुकसान झाले आहे. घराघरात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

COMMENTS