Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे – आ. बच्चू कडु

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे कशाला हवे आहेत बारा हजार कोटी या सरकारने वाटले आहेत आणखीन या पुढील नुकसान भरपाई या सरकारला द्यावीच लागेल आणि देणारच. या अगोदरच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
पुण्यात भाजी मंडईचे 90 स्टॉल जळून खाक
विजेचा धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे कशाला हवे आहेत बारा हजार कोटी या सरकारने वाटले आहेत आणखीन या पुढील नुकसान भरपाई या सरकारला द्यावीच लागेल आणि देणारच. या अगोदरच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

COMMENTS