Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे – आ. बच्चू कडु

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे कशाला हवे आहेत बारा हजार कोटी या सरकारने वाटले आहेत आणखीन या पुढील नुकसान भरपाई या सरकारला द्यावीच लागेल आणि देणारच. या अगोदरच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Ahmednagar : जिल्ह्यातील लॉकडाउनला विरोध…भाजप आमदारांच्या भागात कडक लॉकडाउन (Video)
आनंदोत्सव साजरा करतांना संकटाचेही भान ठेवा!
आयपीएल : विजेता होतो की ठरतो !

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे कशाला हवे आहेत बारा हजार कोटी या सरकारने वाटले आहेत आणखीन या पुढील नुकसान भरपाई या सरकारला द्यावीच लागेल आणि देणारच. या अगोदरच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

COMMENTS