Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करा-सुरेश हात्ते

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा आणि तलवाडा पंचक्रोशीतील गावांमध्ये काल दुपारी तीनच्या सुमारात झालेल्या सोसायटयाच्या वार्‍याने प्रचं

गेवराईच्या राजकारणात बीआरएस पक्षाची जोरदार एंट्री
सिसोदियांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
’सेटिंगच्या राजकारणातून शेतकरी व जनतेची फसवणूक’;  आ.प्रताप पाटील चिखलीकरांवर प्रा. मनोहर धोंडे यांची टीका

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा आणि तलवाडा पंचक्रोशीतील गावांमध्ये काल दुपारी तीनच्या सुमारात झालेल्या सोसायटयाच्या वार्‍याने प्रचंड नुकसान झाले आहे यात नुकसान झालेल्या सर्वच पिकाचे व घराचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हात्ते यांनी केली आहे काल दि. 25 रोजी दुपारी 3 वाजता झालेल्या सोसायटयाच्या वार्‍याने तलवाडा मिरगाव भोगलगाव किनगाव पांढरी राजापूर गोविंदवाडी गोळेगाव अंतरवाली पोईतांडा रामपुरी यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये गहू कांदा मिरची मोसंबी टरबूज या पिकांचे नुकसान झाले आहे तरी तातडीने पंचनामे करावे अशी मागणी सुरेश हात्ते यांनी केली आहे.

COMMENTS