Jalna : अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Jalna : अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या

अतिवृष्टीमुळे अंबड शहरातील नायकवाडी मोहल्ला,माळी गल्ली, परिसरामध्ये घरांच्या भिंती कोसळल्या यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकस

आ.थोरात यांनी पठार भागात भेट देऊन साधला नागरिकांशी संवाद
Nashik : दुचाकी – कारचा भीषण अपघात…संतप्त जमावाने गाडी पेटवली (Video)
पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.

अतिवृष्टीमुळे अंबड शहरातील नायकवाडी मोहल्ला,माळी गल्ली, परिसरामध्ये घरांच्या भिंती कोसळल्या यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार नारायण कुचे यांनी अंबड येथील मुख्याधिकारी नगर परिषद मांढुरके नायब तहसीलदार शिनगारे , नायब तहसीलदार धर्माधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी केली, यावेळी गटनेते अरुण उपाध्ये, संदीप खरात,, मतीन पठाण, मनोज साळवे,,नासिर बागवान, , नासिर बागवान,,यांच्यासह सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते

COMMENTS