Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या निळवंडे ग्रामपंचायतवर इंदौरीकर महाराजांच्या सासुबाई विजयी

अहमदनगर प्रतिनिधी- निळवंडे, निमोन, मालुजे, जोर्वे, कोल्हेवाडी, निंभाळे, रहीमपुर, कनकापुर, सादतपुर या 10 जांगेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीजय खेचुन आनला आहे. तब्बल 45 वर्षानंतर निळवंडे गावात सत्तातर झालेले असुन अन्य 12 जागेंवर बाळासाहेब थोरात यांच्या  शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली आहे. प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई शशिकला पवार या निळवंडे गावातुन विजयी झाल्या आहेत.

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाइन भरता येणार
बुलढाण्यातील गिरडा गावात ठाकरे गटाची एक हाती सत्ता 

अहमदनगर प्रतिनिधी- निळवंडे, निमोन, मालुजे, जोर्वे, कोल्हेवाडी, निंभाळे, रहीमपुर, कनकापुर, सादतपुर या 10 जांगेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीजय खेचुन आनला आहे. तब्बल 45 वर्षानंतर निळवंडे गावात सत्तातर झालेले असुन अन्य 12 जागेंवर बाळासाहेब थोरात यांच्या  शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली आहे. प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई शशिकला पवार या निळवंडे गावातुन विजयी झाल्या आहेत.

COMMENTS