Homeताज्या बातम्यादेश

भारताचे शुक्रयान 2028 मध्ये होणार लाँच

नवी दिल्ली ः भारताची पहिली शुक्र मोहीम मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर रोजी या मिशनला मान्यता दिली. हे मिशन चार

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लोकप्रतिनिधींच्या पत्राची गरज नाही : रामहरी राऊत
चांद्रयान 3 vs लुना 25 चांद्रभूमीवर उतरण्याआधी दोन यानांमध्ये होणार टक्कर ?
WhatsApp ने मार्च महिन्यात 47 लाख खाती केली बंद

नवी दिल्ली ः भारताची पहिली शुक्र मोहीम मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर रोजी या मिशनला मान्यता दिली. हे मिशन चार वर्षे चालणार आहे. शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे 4 कोटी किमी दूर आहे. शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. तथापि, येथे दिवस आणि रात्र पृथ्वीपेक्षा जास्त दीर्घ आहेत. वास्तविक शुक्र आपल्या अक्षावर अतिशय संथ गतीने फिरतो. यामुळे शुक्राचा एक दिवस पृथ्वीच्या 243 दिवसांच्या बरोबरीचा आहे.

COMMENTS