Homeताज्या बातम्यादेश

भारताचे शुक्रयान 2028 मध्ये होणार लाँच

नवी दिल्ली ः भारताची पहिली शुक्र मोहीम मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर रोजी या मिशनला मान्यता दिली. हे मिशन चार

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबिनेट’
आरआयटीच्या विद्यार्थ्यांच्याकडून एकाच दिवशी 30 पेटंट दाखल
टू-व्हीलर ब्रँड लॅम्ब्रेटा 2023 मध्ये भारतात पुनरागमन करणार आहे.

नवी दिल्ली ः भारताची पहिली शुक्र मोहीम मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर रोजी या मिशनला मान्यता दिली. हे मिशन चार वर्षे चालणार आहे. शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे 4 कोटी किमी दूर आहे. शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. तथापि, येथे दिवस आणि रात्र पृथ्वीपेक्षा जास्त दीर्घ आहेत. वास्तविक शुक्र आपल्या अक्षावर अतिशय संथ गतीने फिरतो. यामुळे शुक्राचा एक दिवस पृथ्वीच्या 243 दिवसांच्या बरोबरीचा आहे.

COMMENTS