Homeताज्या बातम्यादेश

भारताचे शुक्रयान 2028 मध्ये होणार लाँच

नवी दिल्ली ः भारताची पहिली शुक्र मोहीम मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर रोजी या मिशनला मान्यता दिली. हे मिशन चार

महिन्यानंतर पुन्हा कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
कायद्याच्या अंतिम वर्षाच्या अखेरच्या सत्रातील एक पेपर रद्द; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय ; विद्यार्थ्यांना दुसर्‍यांदा द्यावी लागणार परिक्षा
इस्त्रोने अंतराळात केले यशस्वी डॉकिंग

नवी दिल्ली ः भारताची पहिली शुक्र मोहीम मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर रोजी या मिशनला मान्यता दिली. हे मिशन चार वर्षे चालणार आहे. शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे 4 कोटी किमी दूर आहे. शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. तथापि, येथे दिवस आणि रात्र पृथ्वीपेक्षा जास्त दीर्घ आहेत. वास्तविक शुक्र आपल्या अक्षावर अतिशय संथ गतीने फिरतो. यामुळे शुक्राचा एक दिवस पृथ्वीच्या 243 दिवसांच्या बरोबरीचा आहे.

COMMENTS