Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गहू पीकांवर गेरवा रोगाचा प्रादुर्भाव ; शेतकरी त्रस्त 

वर्धा प्रतिनिधी –  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली आहे. परंतु पिकांवर गेरवा रोग आल्याने पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांवर सतत कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांमध्ये घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असुन पिकांवर कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे याची माहिती शासनाने द्यावी अशी  मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे.

जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वाधिक घट
भटकंती करणारांच्या पालावर झाले रक्षाबंधन ;कामरगावच्या रहिवाशांचा अनोखा उपक्रम
कोल्हापूरच्या माजी महापौरांचे थेट महापालिकेच्या दारातच अभ्यंगस्नान

वर्धा प्रतिनिधी –  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली आहे. परंतु पिकांवर गेरवा रोग आल्याने पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांवर सतत कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांमध्ये घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असुन पिकांवर कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे याची माहिती शासनाने द्यावी अशी  मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे.

COMMENTS