तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती आणि पत्‍नीचा मृत्‍यू .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती आणि पत्‍नीचा मृत्‍यू .

सुभाष राऊत व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत अशी पती-पत्‍नीचे नाव

यवतमाळ प्रतिनिधी- राळेगाव(Ralegaon) तालुक्यातील वरूड जहांगीर(Warood Jahangir) येथील शेतकरी पती– पत्नी यांचा वेष्टरच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह नाल्यातील झाडाला अडकलेले आढळून आले. सुभाष राऊत(Subhash Raut) व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत(Surekha Raut) अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. घटनास्थळी राळेगाव पोलीस(Ralegaon Police) दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहेत.

सुपे बसस्थानकाची दुरवस्था; सगळीकडे चिखलाचे साम्राज्य
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी टोमॅटो व्यवहाराच्या वेळेत बदला : देविदास पिंगळे
Sangamner : संगमनेर ‘सिंघमला’ अखेर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिला न्याय (Video)

यवतमाळ प्रतिनिधी- राळेगाव(Ralegaon) तालुक्यातील वरूड जहांगीर(Warood Jahangir) येथील शेतकरी पती– पत्नी यांचा वेष्टरच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह नाल्यातील झाडाला अडकलेले आढळून आले. सुभाष राऊत(Subhash Raut) व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत(Surekha Raut) अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. घटनास्थळी राळेगाव पोलीस(Ralegaon Police) दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहेत.

COMMENTS