Homeताज्या बातम्यादेश

पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट

नवी दिल्ली ः केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तर भारत, मध्य भारत, वायव्य भागात अ

विदर्भातील साखर कारखान्यांच्या अभ्यासासाठी समिती गठित: सहकारमंत्री पाटील
वर्तमान क्रिकेटमधील वादग्रस्त घटना व त्यांचे पडसाद 
लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्‍न सोडवा l Lockdown in Maharashtra

नवी दिल्ली ः केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तर भारत, मध्य भारत, वायव्य भागात अजूनही कडक ऊन आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे देशभरात सर्वाधिक तापमान 45.8 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीतही हीच स्थिती होती. या राज्यांतील सुमारे 14 शहरांमध्ये पारा 44ओ पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे, त्यामुळे पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

COMMENTS