Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेजोगाई जिल्हा निर्मितीसाठी वकील संघाची भव्य रॅली

अंबाजोगाई प्रतिनिधी - आतापर्यंत राजकीय लोकांनी जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाचा राजकीय पोळी भाजण्यासाठीच वापर केलेला आहे गेली कित्येक वर्ष जिल्हा प्

अवकाळी पावसाचा फटका, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस राहणार बंद
राजकारणाचा उकिरडा
चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात  झालेल्या अवकाळी पाऊसामुळे कांद्यापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अंबाजोगाई प्रतिनिधी – आतापर्यंत राजकीय लोकांनी जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाचा राजकीय पोळी भाजण्यासाठीच वापर केलेला आहे गेली कित्येक वर्ष जिल्हा प्रश्न अहिराणी वर आहे याचाच गैरफायदा घेऊन आंबेजोगाई करांना भावनिक करून येतील राज्यकर्ते नेते मोठे मोठे पक्ष कार्यकर्ते यांनी जनतेला मतदानाच्या वेळी भावनिक करून जनतेची मत आपल्या जोडीत टाकून घेतलेली आहेत त्यामुळे राजकीय लोकांच्या वकील संघाचा रॅली मोर्चा पाहून भुवया उंचावलेले आहेत
आंबेजोगाई करांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आंबेजोगाई जिल्हा व रेल्वे हे दोन प्रश्न अंबाजोगाई करांच्या अगदी जिव्हाळ्याचे आहेत मागील काही दिवसांमध्ये वृत्तपत्रामधून जिल्हा निर्मितीच्या बातम्या जळकत होत्या त्याच अनुषंगाने आंबेजोगाई येथील वकील संघाने ठाम निश्चय करून आज दिनांक 12 3 2018 रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्हा निर्मितीसाठी आंबेजोगाई शहरातून रॅलीचे आयोजन केले अंबाजोगाई येथील जिल्हा न्यायालयातील वकील संघापासून गुरुवार पेठ, मंडी बाजार ,पाटील चौक ,मंगळवार पेठ, बस स्टॅन्ड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय अशी आंबेजोगाई जिल्हा तात्काळ जाहीर करावा म्हणून रॅली काढण्यात आली सदरील रॅलीत आंबेजोगाई जिल्हा जाहीर करावा आंबेजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा वकिलांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते गेल्या 30 ते 40 वर्षापासून आंबेजोगाई जिल्हा झाला पाहिजे म्हणून जनतेची मागणी आहे तसेच जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आंबेजोगाई वकील संघ नेहमीच अग्रेसर राहिला असून अनेक वकिलांनी कारावास भोगलेला आहे तसेच आंबेजोगाई जिल्हा होणे कसा योग्य आहे ते माननीय दिलीप बंग व माननीय उमाकांत दांगट यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी आंबेजोगाई जिल्हा तात्काळ जाहीर करावा अशी निवेदन उपजिल्हाधिकारी आंबेजोगाई यांच्यामार्फत देण्यात आले. या रॅलीत मध्ये संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अशोक कवडे उपाध्यक्ष शिवाजी केंद्रे सचिव एडवोकेट मनजीत सुगरे सहसचिव एडवोकेट विकास भुरे ग्रंथपाल एडवोकेट बळीराम पुरी ज्येष्ठविधीज्ञ गिरवलकर व कनिष्ठ वकील 200 पेक्षा जास्त रॅलीत सहभागी झाले होते. अंबाजोगाई येथील जिल्हा न्यायालयातील वकील संघापासून गुरुवार पेठ,मंडी बाजार,पाटील चौक,मंगळवार पेठ,बस स्टँड, छ.शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय अशी अंबाजोगाई जिल्हा तात्काळ जाहीर करावा म्हणून रॅली काढण्यात आली. सदरील रॅलीत अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा वकिलांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे म्हणून जनतेची मागणी आहे, तसेच जिल्हा निर्मितीच्या मागणी साठी अंबाजोगाई वकील संघ नेहमीच अग्रेसर राहिला असून अनेक वकिलांनी कारावास भोगलेला आहे. तसेच अंबाजोगाई जिल्हा होणे कसा योग्य आहे,ते मा.दिलीप बंग व मा.उमाकांत दांगट यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार मा.मुख्यमंत्री यांनी अंबाजोगाई जिल्हा तात्काळ जाहीर करावा असे निवेदन उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे मार्फत देण्यात आले. यावेळी रॅली मध्ये वकील संघाचे अध्यक्ष अँड.अशोक कवडे,उपाध्यक्ष अँड.शिवाजी केंद्रे,सचिव अँड.मनजीत सुगरे, सहसचिवअँड.विकास भुरे, ग्रंथपाल अँड.बळीराम पुरी, जेष्ठ विधिज्ञ व कनिष्ठ वकील 200 पेक्षा जास्त रॅलीत सहभागी होते.

COMMENTS