Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपालांनी हिमालयात जाऊन महापुरुषांचा अभ्यास करावा आणि आत्मचिंतन कराव – जयश्री शेळके

  बुलढाणा प्रतिनिधी - महाराष्ट्रासाठी असे राज्यपाल मिळणे हे दुर्भाग्य असून, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी कार्यमुक्त करण्याचे पत्र देण्यापेक

ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ : डॉ.नितीन राऊत
सेवेतील अधिकार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी
हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण

  बुलढाणा प्रतिनिधी – महाराष्ट्रासाठी असे राज्यपाल मिळणे हे दुर्भाग्य असून, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी कार्यमुक्त करण्याचे पत्र देण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला असता तर ते योग्य झाल असत.  परंतु तेवढ्या शहाणपणाची त्यांच्याकडून अपेक्षा देखील नाही. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं आणि राज्यपालांनी हिमालयात जाऊन महापुरुषांचा अभ्यास करावा, आत्मचिंतन करावं असा सल्ला प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्री शेळके यांनी राज्यपालांना दिला आहे.

COMMENTS