Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 काँग्रेस चे जहाज भरकटलेले आहे – राधाकृष्ण विखे पाटील

बुलढाणा प्रतिनिधी - काँग्रेसच्या बाजूने निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अश

ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली त्या बद्दल मी माफी मागणार नाही – खा. संजय राऊत
कृषि संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण
महालक्ष्मी’ हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरने मिळणार जीवदान : डॉ.तोरडमल

बुलढाणा प्रतिनिधी – काँग्रेसच्या बाजूने निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अशा प्रतिक्रिया येतात. त्यामुळे ही राजकारणातली दुटप्पी भूमिका आहे. काँग्रेसचे जहाज भरकटलेले आहे. अशी टीका राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर राहुल गांधी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत भाष्य करतात असेही यावेळी विखे पाटील म्हणाले आहेत. 

COMMENTS