राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाणार आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला असून त्यामुळे या क्षेत्रांनाही कृषीप्रमाणे सुविधा आणि सवलती मिळणार आहेत.

राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाणार आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला असून त्यामुळे या क्षेत्रांनाही कृषीप्रमाणे सुविधा आणि सवलती मिळणार आहेत.

COMMENTS