Category: टेक्नोलॉजी

ई-मंत्रिमंडळ – कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाने न [...]
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र अकॅडमीच्या दोन विद्यार्थिनींची निवड
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील महाराष्ट्र अॅकॅडमीच्या दोन विद्यार्थिनींची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक पदी निवड झाली आहे. य [...]
जैव अर्थव्यवस्थेची भुमिका ग्रामिण विकासासाठी महत्वपुर्ण : श्रीमती उज्वला बावके-कोळसे
कोपरगाव: ग्रामिण विकासासाठी जैव अर्थव्यवस्थेची (बायो इकॉनॉमी) भुमिका महत्वपूर्ण ठरेल. भारताची जैव अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स पर्यंत [...]
कु. मृणाल पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड
कुडाळ : काळोशी (पुर्नवसित), ता. सातारा येथील जिल्हा परिषद शाळेतील मृणाल प्रमोद पवार हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षेत यश मिळविले [...]
पहिल्याच दिवशी मान्याचीवाडी येथे क्यूआर कोडद्वारे शंभर टक्के कर वसूली
ढेबेवाडी / वार्ताहर : देशात आदर्श निर्माण करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या मान्याचीवाडीतील मिळकतधारकांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर [...]
सह्याद्री सहकारी साखर कारखानासाठी आज मतदान
सातारा / प्रतिनिधी : कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता. कराड या साखर कारखान्य [...]

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्य [...]

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती मुर्मू
मुंबई : भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी [...]
वीजपुरवठ्याला वीजयंत्रणेजवळील आगीचे ग्रहण ; आतापर्यंत ६ ठिकाणी आगी; ६ लाखांवर ग्राहकांना फटका
पुणे : एकीकडे तापत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच शहरी व ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण व [...]
जिल्ह्यात रेव पार्टीचे होणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी [...]
