Category: टेक्नोलॉजी

1 9 10 11 12 13 48 110 / 478 POSTS
जैव अर्थव्यवस्थेची भुमिका ग्रामिण विकासासाठी महत्वपुर्ण : श्रीमती उज्वला बावके-कोळसे

जैव अर्थव्यवस्थेची भुमिका ग्रामिण विकासासाठी महत्वपुर्ण : श्रीमती उज्वला बावके-कोळसे

कोपरगाव: ग्रामिण विकासासाठी जैव अर्थव्यवस्थेची (बायो इकॉनॉमी) भुमिका महत्वपूर्ण ठरेल. भारताची जैव अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स पर्यंत [...]
कु. मृणाल पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

कु. मृणाल पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

कुडाळ : काळोशी (पुर्नवसित), ता. सातारा येथील जिल्हा परिषद शाळेतील मृणाल प्रमोद पवार हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षेत यश मिळविले [...]

पहिल्याच दिवशी मान्याचीवाडी येथे क्यूआर कोडद्वारे शंभर टक्के कर वसूली

ढेबेवाडी / वार्ताहर : देशात आदर्श निर्माण करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या मान्याचीवाडीतील मिळकतधारकांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर [...]
सह्याद्री सहकारी साखर कारखानासाठी आज मतदान

सह्याद्री सहकारी साखर कारखानासाठी आज मतदान

सातारा / प्रतिनिधी : कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता. कराड या साखर कारखान्य [...]
पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्य [...]
डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती मुर्मू

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती मुर्मू

मुंबई : भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी [...]
वीजपुरवठ्याला वीजयंत्रणेजवळील आगीचे ग्रहण ; आतापर्यंत ६ ठिकाणी आगी; ६ लाखांवर ग्राहकांना फटका

वीजपुरवठ्याला वीजयंत्रणेजवळील आगीचे ग्रहण ; आतापर्यंत ६ ठिकाणी आगी; ६ लाखांवर ग्राहकांना फटका

पुणे : एकीकडे तापत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच शहरी व ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण व [...]
जिल्ह्यात रेव पार्टीचे होणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात रेव पार्टीचे होणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी [...]
सुरक्षेच्या दृष्टीने तांत्रिक बाबी महत्वाच्या : जनरल अनिल चौहान

सुरक्षेच्या दृष्टीने तांत्रिक बाबी महत्वाच्या : जनरल अनिल चौहान

कानपूर : भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी तांत्रिक प्रगतीला आत्मसात करणे आवश्यक असून धोरणात्मक विचारपद्धत [...]
भारत गुंतवणुकीकरता आदर्श ठिकाण : पंतप्रधान मोदी

भारत गुंतवणुकीकरता आदर्श ठिकाण : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारतात जपानच्या गुंतवणुकीला सुलभता आणि गती देण्यासाठी, भारताने स्थापित केलेल्या जपान प्लस ही व्यवस्थेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यां [...]
1 9 10 11 12 13 48 110 / 478 POSTS