Category: संपादकीय
अजितदादांचा अपघात की घातपात ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तासंघर्ष नवा नाही. मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष आणि त्यांच्या [...]
राष्ट्रवादीची दोलायमानता !
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ एक पक्ष नसून, तो प्रादेशिक अस्मितेचा राजकीय अविष्कार मानला गेला आहे. मात्र गेल्या काही वर्ष [...]
विकसित भारताला दिशा देणारा अर्थसंकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार केला असून, त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू असल्याचे दि [...]
रोजगार, शिक्षण, आरोग्य यावर खर्च न करणारे बजेट !
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५३ लाख, ४७ हजार ३१५ कोटींचा अर्थसंकल्प संसदेत काल सादर केला. अर्थसंकल्प हा संकल्प ऐवजी अंदाजपत्रक असते [...]
राष्ट्रवादीतील संदोपसुंदी !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँगे्रसमधील संदोपसुंदी समोर येतांना दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँगे् [...]
सत्तेपेक्षा वेळ साधणाऱ्या शरद पवारांना शह म्हणजे शक्ती !
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई हा विषय केवळ व्यक्तीगत राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो सध्या महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे, [...]
यूजीसी नियम आणि संविधानिक मूल्ये !
भारतीय शिक्षणव्यवस्था ही केवळ पदव्या देणारी यंत्रणा नसून समाजरचनेवर दूरगामी परिणाम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कोणतेह [...]
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनिमित्ताने !
प्रखर नीतिमत्ता आणि राजकीय दूरदर्शीतेचा दावा करणाऱ्या अनेक नेत्यांनी, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात दीर [...]
दादांची अखेर चटका लावणारी !
राज्यातील बारामतीतील काटेवाडीच्या मातीत गुरूवारच्या दिवशी केवळ माणसांची गर्दी नव्हती; ती होती एका नात्याची, एका विश्वासाची आणि एका काळजाच्या ओलाव [...]
समता-समावेशकता’ ला स्थगिती म्हणजे सामाजिक अन्यायच!
युजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती ही केवळ एक तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक बाब नाही; ती भारताती [...]
