Category: संपादकीय
ग्राॅक : जगाची उध्वस्ती की उन्नती ?
एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च घडामोडी असणारे शतक राहील, याची जाणीव भारतीय सत्ताधाऱ्यांना ८० च्या दशकात झाली होती. त्याम [...]
साखर उद्योग अडचणीत !
खरंतर गेल्या कित्येक दशकापासून महाराष्ट्रात जसा सहकार फोफावला तसाच साखर उद्योग देखील फोफावला. आवश्यकता नसतांना कारखानदारीत घुसण्याची अनेकांनी प्र [...]
शांततेकडे महाराष्ट्र लवकरच !
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्या संदर्भात उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात भाजपाचे तीन उमेदवार आधीच ठरले. त्यांच्या म [...]
आका, बोकाचं वास्तव काय ?
आका, खोका आणि बोका या तीन शब्दांभोवती गेली तीन महिने महाराष्ट्र फिरवला जातो आहे. आकाचे आका आणि हे बोलणारा त्याचा बोका या दोघांच्या मधला संघर्ष [...]
ज्ञान-तंत्रज्ञानातूनच भांडवली स्पर्धा तग धरेल !
भारताने १९९१ मध्ये जरी जागतिकीकरणाचा स्वीकार केला; तरी, अमेरिका वीस वर्षे आधीच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जगावर लादत होती. त्यावेळी सगळेच म्हणत [...]
आर्थिक मंदीचे सावट गडद !
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार चांगलाच कोसळतांना दिसून येत आहे. गेल्या 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण भारतात देखील दिसून येत आहे. त्याचे मुख्य [...]
न्यायालयाचा माहिती आयुक्तांना दणका !
माहिती अधिकार कायदा अंतर्गत मागितलेली माहिती न देणे आणि अपील फेटाळण्याच्या प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आणि कठोर निर्णय दि [...]
विकसित भारत, विकसित महाराष्ट्र!
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सन २०२५-२६ या वर्षासाठीचा सर्वसमावेशक अर्थसंकल्पाचे सभागृहात सादक्ष करून राज्यातील शाश्वत [...]
अर्थसंकल्पातून विकासाचे प्रतिबिंब !
शेतकरी, लाडकी बहीण आणि पायाभूत सोयी-सुविधांना वाहिलेला अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर के [...]
उपासमारीच्या जागतिक अवस्थेत आपण कुठे ?
भारतीय मुलांमध्ये कुपोषण हे आफ्रिकन देशातील मुलांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी अधिक असल्याचे आता एका पाहणीत दिसून आले आहे. या पाहणीमध्ये विविध निकष [...]
