Category: संपादकीय
अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजितदादांचा नकार ?
राजकीय लढा संपला की, त्यातील यशापयशाचे खापर पक्षीय नेते घेत नाही. त्यामुळे, पराभवानंतर सत्तापक्ष पहिली गाज आणतो ती प्रशासनावर. सरकारी नोकरी अधिका [...]
मणिपूर हिंसाचार आणि दहशतवादी हल्ला
नवनिर्वाचित सरकार शपथ घेत असतांना जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यात तब्बल 10 पर्यटकांचा मृत्यू झाला तर, दुसरीकडे मणिपूरमध् [...]
चंद्राबाबू नायडू आणि सभापतीपद!
लोकसभा निवडणुकीचे परिणाम आले. मोदी यांनी प्रत्यक्षात तिसरा कार्यकाळ शपथ घेऊन सुरू केला. बहुमताचा प्रस्तावाला सामोरे जातील. यादरम्यान संघाचे मुखपत [...]
उपयुक्तता आणि राजकारण
उपयुक्ततावाद हा जसा नीतिशास्त्राच्या अभ्यासाचा भाग आहे, तसाच तो, बेंथम आणि मिल या राजकीय तत्वज्ञांचा देखील सिद्धांत राहिला आहे. आज या उपयुक्ततावा [...]
मोदी मंत्रिमंडळाचा चेहरा बहुजन !
नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व एक प्रकारचं अजब रसायन आहे. काल त्यांनी आपले जम्बो मंत्रिमंडळ बनवले. त्यामध्ये २७ मंत्री ओबीसी, १० एसी, ५ एसटी आणि [...]
शपथविधीच्या निमित्ताने ..
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासाठी धक्कादायक निकाल लागले असून, महायुतीचे पुरते पानीपत झाले आहे. खरंतर अजित पवार यांना आपला पक्ष किमान दोन जागा मिळ [...]
शपथविधीसह आघाडी सरकारांचा काळ सुरू !
काल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सहा खासदारांना दिल्लीहून फोन आले. आलेल्या फोनचा अर्थ असाच होता की, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. सहा जणांप [...]
काँगे्रसचा बदलता चेहरा
काँगे्रसकडे 10 वर्षांपूर्वी बघितल्यास हा गलितगात्र झालेला पक्ष दिसून येत होता. कोणतीही नाविण्यपूर्ण योजना नाही, पक्षामध्ये कोणतेही फेरबदल नाही, स [...]
मोदींचा शपथविधी आणि नितीश’ची जबाबदारी !
आज देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी होईल. मात्र, यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी एक काल मर्यादा दिली जाईल. या [...]
बहुमताचा अभाव
एक्झिट पोल अर्थात कलचाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या विपरित परिणाम दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने भाजपला कडवी टक्कर दिल [...]