Category: संपादकीय
प्रेमविवाहाची परिणती हिंसाचार नव्हे!
मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात खदखदत असणाऱ्या बापाने, पोटच्या मुलीवर आणि जावईवर गोळ्या झाडून, त्या दोघांचा खून करण्याचा प [...]
यश कुणाचीही मक्तेदारी नाही !
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यातून अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयआरएस यासारख्या विविध [...]
ओबीसी बनतोय प्रशासनाचा कणा !
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२५ चा निकाल नुकताच २२ एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये, देशातील १००९ उमेदवारांनी यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर् [...]
आता ठोस कृती हवी !
जम्मू-काश्मीर खोर्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला केला तो निदंनीय असून, केवळ त्या दहशतवाद्यांचा खात्मा करून, पाकिस्तानची कों [...]
आक्रमक कारवाई अन् खणखणीत इशारा !
भारतीय समाज हा जगातील कुठल्याही समाजापेक्षा अधिक कॉम्प्लेक्स असणारा समाज आहे या समाजामध्ये प्रत्येक गोष्ट ही विलोभनीय असते काश्मीरमधील पालकांचा अ [...]
धिक्कारार्ह काश्मीर हल्ल्यात धर्माचा संबंध नाही !
काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला, याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! देशभरातील अनेक राज्यांमधून पर्यटनासाठी आलेल्या पर्यट [...]
“सर्वोच्च”साठी भांडण कशाला!
संसद आणि सर्वोच्च न्यायालय यात सर्वोच्च कोण असा वाद देशाचे उप-राष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांनी उभा केला आहे. असा वाद भा [...]
अंतिम घटकांपर्यंत पोहचा; `नागरिक देवो भव’ म्हणा!
भारतीयांसमोर एक देश म्हणून नेमकी काय आव्हाने आहेत आणि ती सोडवण्यासाठी देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसा दृष्टीकोन बदलावा यासंदर्भात पंतप्रधान [...]
‘एक देऊळ, एक पाणवठा’ घोषणेपेक्षा कृती हवी !
'एक गाव, एक पाणवठा' ही चळवळ कष्टकरी, माथाडी कामगार, श्रमिकांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केली होती. सामाजिक समतेची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी [...]
भाषा सक्तीचा पुनर्विचार हवा !
हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यविरोधात भूमिका घेतली आहे. समाजमाध्यमावर पोस्ट करत [...]