Category: संपादकीय
चंद्राबाबूसमोर हाबू
संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी काल १३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२४, त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक २०२५ आणि जम्मू काश्मीर [...]
विरोधकांच्या निवडीमुळे सरकारचा टेकू संभ्रमात !
काल मुंबईत मुसळधार पाऊस; अर्थात तीन दिवसापासून संतत पावसाची धार सुरू असल्यामुळे, काल मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं मुंबईची लोकल सेवा जी अ [...]
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचा उमेदवार ओबीसी !
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड करून, मोदी यांनी दोन गोष्टी साध्य केल्या आहेत; सर्वात महत्त् [...]
आयोगाने कालच पत्रकार परिषद का घेतली ?
निवडणूक आयोग आणि वाद हा अलिकडचा एक शिरस्ता बनला आहे. याचे मुख्य कारण, जे सकृतदर्शनी दिसते ते हेच आहे की, लोकांच्या मनात निवडणूक विषयी ज्या अन [...]
राज्यकर्त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगावं की, ‘तुम्ही जनतेचे सेवक’!
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्या दोन घटना घडल्या, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. हे पडसाद उमटण्याचे कारण म्हणजे, जनतेच्या [...]
स्वातंत्र्योत्तर काळातील बदल आणि आव्हाने !
आज साजरा होणारा भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन, १९४७ मध्ये ब्रिटीश राजवटीपासून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. या स्वातंत्र्याने भारता [...]
ओबीसींचे सामाजिक हादरे झेलू शकणार नाहीत !
ओबीसींच्या आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात येईल, अशा प्रकारचे संकेत केंद्र सरकारकडून मिळत आहेत. त्यावर प्रसारमाध्यमे मात्र रंगवून सांगत आहेत की, ओबी [...]
आयोग नागरिकता प्रमाणित करणारी यंत्रणा नाही !
बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने त्या राज्याच्या मतदारांचे पुनः निरीक्षण करण्याचा घेतलेला निर्णय, हा ऐनवेळी घेतलेला निर्णय असल्या [...]
मताधिकार रक्षणासाठी रस्त्यावर उतरले ३०० खासदार!
इंडिया आघाडीने जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या २५ पक्षांनी मिळून संसद ते निर्वाचन सदन, असा जवळपास ३०० खासदारांचा मोर्चा धडक देण्यासाठी निघाला होता. [...]
सभ्य समाजाच्या मर्यादा ओलांडू नका !
कोरोना नंतरच्या काळात मानवी जीवनात सर्दी- खोकला हा आजार फार गंभीर स्वरूप धारण करतो आहे. श्वासाचा त्रास होण्याचा दमा सदृश्य आजार, हा महानगरांच्या [...]
