Category: संपादकीय
सरकारही आंदोलनाचे पुरस्कर्ते ?
लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही समाजाला, आपल्या मागण्या सरकार समोर ठेवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. परंतु, त्या मागण्या ठेवत असताना संविधानिक मार्गाने [...]
ओबीसी-मराठा आरक्षण आणि वळण!
मराठा आरक्षण आंदोलन रेंगाळत असताना काल अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. मराठा आंदोलन ओबीसी समाजातून आरक्षण मा [...]
ओबीसींमधूनच आरक्षण का ?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या मोर्चाने मुंबई चे संपूर्ण रस्ते व्यापले होते. वाहतुकीचे रस्त [...]
दोन्ही समाजांनी जनतेतूच आंदोलन निर्माण करावं !
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या दिशेने कुच सुरू असतानाच, अनेक अटींवर त्यांना मुंबईत प्रवेश परवानगी दिली गेली आहे [...]
क्लोन तंत्रज्ञानाप्रमाणे “एआय” वर बंदी यावी!
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे माणसाच्या जीवनात एक वरदान आहे, असं नेहमीच म्हटले जाते. परंतु, सध्याच्या काळात साऱ्या जगाला चक्रावून टाकणारे आर्टिफिशियल [...]
आयडीबीआय बॅंकेच्या विक्रीचा धोका जनतेपर्यंत !
भारत सरकारच्या 'दीपम' या संस्थेच्या माध्यमातून देशातील सार्वजनिक बँकांचे आणि संस्थांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला गेला आहे. यामध्ये, गेल्या कि [...]
मराठा-ओबीसी या मावळ्यांचा संघर्ष जरांगे का उभा करू पाहतात ?
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईपर्यंत धडक मारण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, याही वेळी त्यांनी ओबीस [...]
आधी आहेत “त्या” ओबीसींचे हक्क द्या !
जे मूळ ओबीसी आहेत त्यांना अजूनही आरक्षण पूर्णपणे देण्यात आलेलं नाही. ओबीसींचा आरक्षणाचा टक्का, त्यांच्या एकूण टक्केवारी पेक्षा कमी असतानाच, आता य [...]
सत्तेतील पवार दाम्पत्य दोलायमान का ?
राज्याचे द्वितीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तथा राज्यसभेच्या खासदार तथा राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत् [...]
बेस्ट नसलं तरी बेस्ट होईल !
मुंबई महापालिके अंतर्गत असणाऱ्या बेस्ट उपक्रमातील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढी च्या निवडणुकीची चर्चा राज्यामध्ये कोणत्याही विधानसभेची होणा [...]
