Category: संपादकीय
धिक्कारार्ह काश्मीर हल्ल्यात धर्माचा संबंध नाही !
काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला, याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! देशभरातील अनेक राज्यांमधून पर्यटनासाठी आलेल्या पर्यट [...]
“सर्वोच्च”साठी भांडण कशाला!
संसद आणि सर्वोच्च न्यायालय यात सर्वोच्च कोण असा वाद देशाचे उप-राष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांनी उभा केला आहे. असा वाद भा [...]
अंतिम घटकांपर्यंत पोहचा; `नागरिक देवो भव’ म्हणा!
भारतीयांसमोर एक देश म्हणून नेमकी काय आव्हाने आहेत आणि ती सोडवण्यासाठी देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसा दृष्टीकोन बदलावा यासंदर्भात पंतप्रधान [...]
‘एक देऊळ, एक पाणवठा’ घोषणेपेक्षा कृती हवी !
'एक गाव, एक पाणवठा' ही चळवळ कष्टकरी, माथाडी कामगार, श्रमिकांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केली होती. सामाजिक समतेची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी [...]
भाषा सक्तीचा पुनर्विचार हवा !
हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यविरोधात भूमिका घेतली आहे. समाजमाध्यमावर पोस्ट करत [...]
उपराष्ट्रपती १४२ ला परमाणू अस्त्र का म्हणाले ?
भारतीय संविधानाच्या कलम १४२ नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या समोरील कोणत्याही प्रकरणात "पूर्ण न्याय" सुनिश्चित करण्याचे व्यापक अधिकार आहेत. यामध्ये [...]
महाराष्ट्राला पवारांचे संयुक्त राजकारण नकोय !
महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या २१ एप्रिल रोजी शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे तिसऱ्यांदा एकत्र येत असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात [...]
देशात महिला पोलिस अधिकारी नगण्य !
इंडियन जस्टिस रिपोर्ट (२०२५) हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. टाटा ट्रस्टने सुरू केलेला आणि अनेक नागरी संस्था आणि डेटा वर काम करणाऱ्या संस्थांनी या [...]
मानवता हेच अधिष्ठान स्वीकारा !
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित निघालेल्या चित्रपटाच्या अनुषंगाने, निर्माण झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही. अर्थात, ऐतिहासिक व्यक्त [...]
सारे विश्व माणसासाठी, ठणकावून सांगणारे बाबासाहेब!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज साऱ्या विश्वात साजरी केली जात आहे. ११ एप्रिल ला महात्मा ज्योतिबा फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबास [...]