Category: संपादकीय
वृक्षवल्ली आम्हा सोयरे – वनचरे !
हिंदू धर्म हा आमचा जगण्याचा संस्कार आहे. याशिवाय आम्ही श्वास घेऊ शकत नाही; कारण, आमच्या साधू-संतांनी आम्हाला मानवतेचा आणि निसर्ग रक्षणाचा संदेश [...]
अशी उद्विग्नता का येतेय !
देशात होत असलेल्या विभिन्न घडामोडी, आता साध्या म्हणून राहिलेल्या दिसत नाहीत! महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानं अचानकपणे रद्द केलेल्या नगरपरिषद नगरपं [...]
लोकांच्या जाणीव-नेणिवेत त्यांची बोलीभाषा !
भारतीयांना भाषाच येत नाही, अशा प्रकारचे वक्तव्य करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, असेच म्हणावे लागेल. भार [...]
‘लोकशाही’ला आयोग फाट्यावर मारतो काय ?
गेल्या शुक्रवारी महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीत होतील, अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केल्य [...]
संकुचितांनी व्यापकता स्वीकारावी !
भारत हा विविधतेत एकता असलेला देश असल्याच्या वल्गना किंवा वास्तवता असणाऱ्या या देशाची मानसिकता खऱ्या अर्थाने विषमतेची गंगोत्री आहे. विविधतेत एकता [...]
आयोगाने याद्यांचा घोळ टाळावा; राजकीय आरक्षणाला टक्यांची मर्यादा नाही !
एसआयआर वर कोणत्याही विरोधाला न जुमानणारा निवडणूक आयोग लोकशाही व्यवस्थेच्या मर्यादांचा एक प्रकारे भंगच करित आहे, असं या देशातील विविध क्षेत्राती [...]
मेकाॅले नव्हे, क्रिकेट हद्दपार करा !
मेकॉले हा विषय सध्या गाजतोय. अर्थात, मेकॉले च्या संदर्भात भारतात वेळोवेळी वाद उभे राहिले. मात्र, हे वाद उभे करण्यात परंपराग्रस्त असणाऱ्यांना अधिक [...]
मावळते सरन्यायाधीश आणि सामाजिक (अ) न्याय !
भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बी. आर गवई सेवानिवृत्त होऊन, आज पहिला दिवस आहे. न्यायमूर्ती बी आर गवई यांनी आपल्या न्यायाधीश पदाच्या [...]
मालेगाव दुर्घटना : गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी; कायद्याच्या चौकटीत !
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावातील एका चिमुकल्या बालिकेवर अतिप्रसंग करून तिच्या चेहऱ्याला दगडाने ठेचून खून करणाऱ्या नराधमाला, पोलिसांनी योग् [...]
ओबीसी आरक्षणावरून निवडणुका रद्द होतील ?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ही आता खूप पुढे गेली आहे. या दरम्यानच, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांम [...]
