Category: संपादकीय
आता महापौरपदाकडे लक्ष.. !
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या महापौरपदाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मह [...]
निम्म्या महापालिकेत महिला महापौर!
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदांसाठीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या सोडतीमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक दिग् [...]
रोजगाराच्या संधी आणि गुंतवणूक
भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत महाराष्ट्राचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले [...]
युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांचा विरोध का?
भारतातील उच्च शिक्षणाची चौकट वेगाने बदलत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर के [...]
भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी !
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नबीन यांच्याकडे सोपवली जाणे ही केवळ संघटनात्मक घटना नाही, तर भाजपच्या राजकीय प्रवासातील एक [...]
संघाची समरस चालाखी!
छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच एका व्याख्यानात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी काही मुद्दे मांडले; जे सोडून दिले तरी काही बिघडत नाही! परंतु, जेव्ह [...]
उच्चभ्रूंच्या राजकीय दिवाळखोरीचा पंचनामा
निवडणुका आल्या की लोकशाहीचा उत्सव साजरा होतो, असे आपण म्हणतो. पण या उत्सवात काही असे पाहुणे असतात जे जेवणावळीत उणीवा काढत स्वतःला शहाणे समजतात. नु [...]
मुंबईच्या महापौरपदासाठी घोडेबाजार?
मुंबईत जरी भाजपला एकहाती सत्ता मिळाली नसली तरी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सहजशक्य होणारे नाही. शिंदे यांच्या हातात हुकमी एक्का असल्यामुळे त्यांन [...]
महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये अवतरले महिला-राज !
महाराष्ट्रात जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत लक्षणीय राहिले आहे. राज्याच्या ५०% महिला आरक [...]
राज्यातील नवनिर्वाचित आठशे नगरसेवकांचे अभिनंदन!
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त् [...]
