Category: दखल
उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांची मत क्रिया प्रभावी राहणार
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी १० फेब्रुवारी रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. या मतदान प्रक्रियेत [...]
आण्णा हजारे जागे झाले !
किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र वाद उभा राहिला आहे. या वादात आता उपोषण सम्राट आणि गेली सात वर्ष [...]
संसदीय लोकशाही गांभीर्याने चालवा !
गेल्या दोन दिवसांपासून संसद हा जणू लहान मुलांच्या खेळातील आरोप-प्रत्यारोपाचा अड्डा बनला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लहान मुलांच्या भा [...]
संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त !
मोहन भागवत हे आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्यावर गांगरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धर्म संसदेत केले गेलेले वक्तव्यं ही आरएसएस ची भूमिका नाही वा ते आमचे ह [...]
‘हिंदू खतरे में’चा आलाप कुणाचा, का?
1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि इतिहासात कधी नव्हे असा भारत नावाचा देश प्रथमच उदयाला आला. स्वतंत्र भारताचे संविधान स्वातंत्र्यानंतर सव्वा दोन वर्षां [...]
पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा याभोवती घिरट्या घालणारे प्रवचनकार !
मध्ययुगीन काळातील संत चळवळ ही महाराष्ट्रात इतकी खोलवर रूजली आहे. बौध्द भिक्खु संघानंतर जर या देशात सर्व भेद तोडून एकत्रित येणारी कुठली चळवळ असेल तर [...]
पालक-पाल्यांनो ऑनलाईन चा आग्रह धरू नका!
महाराष्ट्रात दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्या, अशी मागणी करित विद्यार्थ्यांनी नुकतेच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवा [...]
साडेएकोणचाळीस लाख कोटींच्या इंडियन अर्थसंकल्पात भारतीय वंचितच!
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा इंडिया चा असून भारताचा त्यात विचार झालेलाच नाही, असे दिवंगत शेतकरी न [...]
मूकनायक समजून घेतल्याशिवाय बहुजनांची मुक्ती नाही !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच जातीव्यवस्था, तिचा उद्गगम आणि इतिहास या शोधनिबंधधात सर्वप्रथम जातीव्यवस्थेच्या उच [...]
महाविद्यालयात गोशाळा उभारणीचे कृत्य संविधान विरोधी !
शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून वैदिक विषमतावादी व्यवस्थेलाच शिक्षण व्यवस्था बनविण्याचा पहिला प्रयत्न अधिकृतपणे दिल्लीतील हंसराज या स्वामी दयानंद सरस [...]