Category: दखल
अध्यात्म भेदाचा नसतो, तर मंगलकामनेचा !
भौतिक विकास झाल्यावर अध्यात्मिक विकासाची आवश्यकता असल्याचे, हिंदू जनजागरण समितीचे प्रतिपादन हे बरोबर आहे. परंतु, त्यात त्यांनी जी मेख मारली ती कथनी [...]
हिंदू जनजागरण समितीचे गौडबंगाल !
भारत हा देश बहुजन बहुल आहे. या बहुजनांत हिंदू जीवन पध्दतीचे आचरण करणारा सर्वात मोठा घटक हा ओबीसी समाज आहे. मात्र, आतापर्यंत ब्राह्मणी धर्माचे कवच म् [...]
विदेशी भांडवलदारांची चोपदार असणारी समिती !
क्रमशः (भाग -२) : हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या घोषाखाली हिंदू राष्ट्राची आवश्यकता का, याची भूमिका मांडतांना हिंदू जनजागरण समिती अत्यंत तकलादू आणि तितके [...]
धर्माने कोणतेही राष्ट्र महासत्ता होणे नाही !
(भाग -१) भारत हा एक देश म्हणून सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर प्रथमच उभा राहिला तो ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे १९४७ पासून. तत्पूर्वी [...]
रस्ते अपघातांची भीषणता मानवी चुकांमुळे !
जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दळणवळणाच्या वेगवान सोयी निर्माण करण्यासाठी देशभरातच रस्त्यांचे जाळे विणले गेले. रस्ते [...]
नुपूर-नवीन निष्कासन : एक अन्वयार्थ !
गेल्या आठवड्यात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी ज्ञानव्यापी प्रकरणात माघार घेत असतानाच भाजपच्या दोन प्रवक्त्यांची वक्तव्य आली. त्यावर अरब देशांनी आक [...]
व्यापारी कुवतीचे उद्योजक !
दोन वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये ब्रिटनच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित करणारे अनिल अंबानी यांनी आपली मालमत्ता शून्य आहे, असे निक् [...]
विकेंद्रीकरणाऐवजी व्यक्तीकेंद्रीत सत्तेची वाटचाल चिंताजनक !
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा विकसित गाभा असतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदीय लोकशाही स्विकारलेल्या आपल्या देशात लोकशाही मार्गाने झालेल्या लोक आ [...]
संस्काराच्या नावाखाली पंतप्रधानच संविधानाला कनिष्ठ संबोधतात तेव्हा..!
राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोन्ही पदे देशाची सर्वोच्च संवैधानिक पदे आहेत. एक देशाचा नामधारी प्रमुख तर दुसरा देशाचा संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी प्र [...]
कर्जबुडव्यांना अनुदान अन् घरगुती गॅस धारकांना महागाईदान
घरगुती स्वयंपाकाचा गॅस यावर दिली जाणारी सबसिडी गेल्या दोन वर्षापासून बंद करण्यात आलेली असल्याची घोषणा नुकतीच दोन वर्षानंतर देशाचे तेल सचिव पंकज [...]