Category: दखल

1 116 117 118 119 120 132 1180 / 1318 POSTS
पिढीचे भान ठेवा!

पिढीचे भान ठेवा!

सामाजिक हितांचे संवर्धन नजरेसमोर ठेवून आपल्या कायदा सुव्यवस्थेने काम करावे हे अपेक्षीत आहे,तथापी कायदा सुव्यवस्था राबविणारे हात आणि या हातांचे संचालन [...]
जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी!

जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी!

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतीचा ‘जाच’ कायम आहे. कायदा, पोलीस प्रशासन  असल्यावर देखील या राज्यात एका स्त्रीला न [...]
कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!

कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!

सध्या राणा कुटूंबियांकडून उध्दव ठाकरे यांच्यावर सतत होणाऱ्या टिकेमुळे विचारला जातोय.खा.नवनीत राणा आणि रवि राणा या दाम्पत्यांकडून उध्दव ठाकरे आणि राजू [...]
संघराज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा खोडसाळपणा!

संघराज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा खोडसाळपणा!

बीएसएफ आणि  पोलीस यांच्या अधिकारांबाबत घटनेत स्पष्टता असतांना सीमावर्ती राज्यांमध्ये बीएसएफ वाढीव अधिकार देण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय [...]

सत्ता डाकीण मुजोर झाली तर…!

पुढारी मंडळी हे खरे जनसेवक आहेत किंबहूना त्यांनी तसे असावे ही लोकशाहीची अपेक्षा आहे.या अपेक्षेतूनच पुढारी मंडळींवर कार्यपालीकेवर अंकूश ठेवण्याची जबाब [...]
महाजनकोची पत घसरली!

महाजनकोची पत घसरली!

देशभरात कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीज निर्मिती संच बंद पडत असताना महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.महाराष्ट्रातले १३ वीजनिर्मिती संच सध्या ब [...]
कोळसा टंचाई नैसर्गीक की कृत्रीम?

कोळसा टंचाई नैसर्गीक की कृत्रीम?

कोळसा संकट  गडद झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात भारतावर अंधाराचे सावट पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भारतात 319 अब्ज टन कोळशाचा साठा असूनही कोळशा [...]
संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!

संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!

संघटन मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मानसिकता नेतृत्वाठायी असावी लागते,सोबत कार्यकर्त्यांचेही समर्पण तितकेच महत्वाचे ठरत [...]
गोडसे-गांधी वाद किती आवश्यक?

गोडसे-गांधी वाद किती आवश्यक?

भारतीय राजकारणात आणि त्यापाठोपाठ समाजकारणात दोन व्यक्ती नव्हे तर दोन विचार म्हणून मान्यता पावलेले नथुराम गोडसे आणि आणि राष्ट्रपिता म.गांधी आपआपले स्थ [...]
गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!

गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!

भारत वर्षात हा स्थायीभाव आणि वेळ मारून नेण्यासाठी लढविल्या जाणाऱ्या क्लुप्त्या जगाच्या तुलनेत काकणभर सरस आहे.त्याचाच वापर लखीमपुर खीरी प्रकरणाच्या भव [...]
1 116 117 118 119 120 132 1180 / 1318 POSTS