Category: अग्रलेख
राज्यपालांच्या संवैधानिक जबाबदारीचे काय ?
भारतीय संविधान सभेतच राज्यपाल या पदाविषयी अनेक चर्चा झडल्या होत्या. राज्यपाल या पदावर नियुक्ती करतांना कोणते निकष असावे, राज्यपाल पदाची निवडणूक घ्याव [...]
ओबीसी आरक्षण आणि राज्य सरकारची नाचक्की
ओबीसी आरक्षणाचा कळवळा सर्वच पक्षांकडून दाखवण्यात येत असला, तरी हा कळवळा तोंडदेखले पुरता असल्याचे दिसून आले आहे. मागासवर्गीय आयोगाकडून खरेतर ओबीसी आरक [...]
अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार वादळी
मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज गुरूवारी सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी [...]
म्हणे, वेश्यानां आधार…
भारत देश हा सुजलाम सुफलाम देश आहे, असे बाल वयात सर्वांनीच ऐकलेले. याच देशात सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जाते. असल्या आभासी पुळचट ऐकनावळी आपण ऐक [...]
नाचरे मोरा…
माणूस हा पृथ्वीचा आणि तिच्यावरील सर्व तऱ्हेच्या सजीव आणि निर्जीव साधन संपत्तीचा शत्रू आहे. या माणसाने आपल्या चैनीसाठी या सृष्टीतील अनेक जीवांना ठार क [...]
द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सुरु असलेले वाद विकोपाला जात आहेत. अशा या वादातूनच किरीट सोमय्यांना मुंबई महानगर पालिकेच्या दारात शिवसैनिकांनी बदडून क [...]
चिक्कीनंतरची डाळ
अहमदनगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांना सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागले आहेत. काल जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा पार पडली. या [...]
फुले- आंबेडकर चळवळीचे काय ?
आपल्या देशाचा इतिहास हा नेहमी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. क्रांती माणसाला स्वातंत्र, अधिकार, न्याय देत असते तर प्रतिक्रांती माणसाला गुला [...]
युद्धाचे धार्मिक संदर्भ
भारतात लहानपणी सर्वानांच रामायण, महाभारत पाहायचे वेड लागलेले होते. काय होते त्यात?, तर युद्ध. कशासाठी?, तर सत्ता, संपत्ती, आणि सामाजिक दर्जासाठी. माण [...]
खरे किर्तनकार
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर समाजामध्ये प्रबोधन करण्याचे असामान्य काम करून त्यांनी सामाजिक बदलाचा संदेश दिला आहे. आज त्यांची जयंती सर्वत्र सा [...]