Category: अग्रलेख
भविष्याचा नवा कर्तव्यपथ
खरंतर आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झालो असलो, तरी अनेक बाबी आजही देशात टिकून आहे. ज्या सातत्याने ब्रिटिशांनी ओळख देतात. मग [...]
निवडणुकांचे भवितव्य टांगणीला
राज्यात सत्तासंघर्षांवर लवकर निकाल न आल्यामुळे जसा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे, तसाच निवडणुकांचा आणि राजकीय पेच देखील निर्माण झाला आहे. राज्यात सध् [...]
केवळ प्रसिद्धीसाठी …
राज्यात शेतकर्यांची स्थिती बिकट हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. मात्र ही परिस्थिती बिकट असल्याचे माहित असून उपयोग काय. कारण शेतकर्यांची प [...]
अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या अपघातांमुळे अनेक मोठया व्यक्तींचा मृत्यू हा चटका लावून देणारा ठरला. शिवसंग्राम संस्थेचे अध्यक्ष, आम [...]
हलगर्जीपणा नको…
गेल्या चार दिवसापासून गणेशोत्सव, गौरी आगमण यानिमित्ताने बाजारपेठामध्ये होणारी गर्दी भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टीने अडचणीची ठर [...]
काँगे्ससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान
राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलमध्ये उलटफेर होईल, अशी शक्यता बाळगून क्रिकेटप्रेमी जसा शेवटचा बॉल होत नाही, तोपर्यंत [...]
‘आप’ची वाटचाल
गेल्या अनेक वर्षांपासून विजनवासात गेलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अचानकपणे जागे होत, आम आदमी पक्षाच्या मद्य धोरणांवर टीका करत, अरविंद केज [...]
आत्महत्याचे वाढते प्रमाण चिंताजनक
जगभरात मनुष्य भौतिक सुखे प्राप्त करत असतांना, आजही तो समाधानी असल्याचे दिसून येत नाही. त्याचे मानसिक समाधान, आत्मिक समाधान, कुठेतरी हरवल्यामुळे तो आत [...]
संवादक्रांतीतून डिजिटल क्रांतीच्या दिशेने
गेल्या तीन दशकांपासून भारत देशात वायरलेस नेटवर्क उभे राहण्यास सुरुवात झाली. हे नेटवर्क उभे राहताना अनेक कंपन्यांनी कोट्यवधीची उड्डाने मारली. तर कित्त [...]
‘पेगासस’चे भूत
देशात सुरु असलेले ‘पेगासस’चे भूत नेमके कुणाच्या मानगुटीवर बसेल, अशी चर्चा सुरु असले तरी, यातून फार काही निष्पन्न होणार नसल्याचे संकेत दिसून येत आहे. [...]