Category: अग्रलेख
यश कुणाचीही मक्तेदारी नाही !
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यातून अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयआरएस यासारख्या विविध [...]
आता ठोस कृती हवी !
जम्मू-काश्मीर खोर्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला केला तो निदंनीय असून, केवळ त्या दहशतवाद्यांचा खात्मा करून, पाकिस्तानची कों [...]
संपत्तीचे केंद्रीकरण !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अणि देशात संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर देशात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा संव [...]
बांगलादेश चीनच्या कच्छपी !
अलीकडच्या काही वर्षांपासून जागतिक घडामोडी वेगाने घडतांना दिसून येत आहे, त्याचबरोबर महासत्तेचे स्वप्न पडणार्या देशांना महत्वाकांक्षेचे धुमारे फुट [...]
राज ठाकरेंचे “शहाणपण”!
खरं तर महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्याच वळ्णावर जात असतांना ठाकरे कुटुंब लोकशाहीवादी भूमिका घेत आपले पुरोगामित्व सिद्ध करतांना दिसून येत आहे. ख [...]
सामाजिक धूव्रीकरण कशासाठी ?
राज्याची उपराजधानीत अर्थात नागपुरमध्ये जो हिंसाचार उसळला तो पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर राज्यात गेल्या काही वर्षांपासून जातीय दं [...]
साखर उद्योग अडचणीत !
खरंतर गेल्या कित्येक दशकापासून महाराष्ट्रात जसा सहकार फोफावला तसाच साखर उद्योग देखील फोफावला. आवश्यकता नसतांना कारखानदारीत घुसण्याची अनेकांनी प्र [...]
आर्थिक मंदीचे सावट गडद !
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार चांगलाच कोसळतांना दिसून येत आहे. गेल्या 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण भारतात देखील दिसून येत आहे. त्याचे मुख्य [...]
अर्थसंकल्पातून विकासाचे प्रतिबिंब !
शेतकरी, लाडकी बहीण आणि पायाभूत सोयी-सुविधांना वाहिलेला अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर के [...]
महिला सुरक्षेचा बोजवारा !
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि शिक्षणाचे माहेरघर असणार्या पुण्यातच महिला सुरक्षित नसल्याचे वास्तव्य समोर येत आहे. खरंतर महिलांच्या सुरक [...]