Category: राजकारण

1 379 380 381 382 383 605 3810 / 6048 POSTS
शेतकर्‍यांचे लाल वादळ मुंबईत धडकणार

शेतकर्‍यांचे लाल वादळ मुंबईत धडकणार

मुंबई/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढला असून, शेतकर्‍यांचा लाँग मार्च इगतपुरीहून पुढे र [...]
जुन्या पेन्शनसाठी संपकरी कर्मचार्‍यांनी केली निदर्शने

जुन्या पेन्शनसाठी संपकरी कर्मचार्‍यांनी केली निदर्शने

अहमदनगर/प्रतिनिधी ः एकच मिशन-जुनी पेन्शन… कर्मचारी एकजुटीचा विजय असो…कोण म्हणतो देणार नाही…अशा अनेकविध घोषणा देत राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचार [...]
अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक

अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक

अहमदनगर/प्रतिनिधी ः मनपा स्थायी समितीचे नवे सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या दुसर्‍या सभेत मनपाच्या इतिहा [...]
समृद्धीवर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम

समृद्धीवर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरु असून, ही मालिका काही संपण्याची चिन्हे नाही. रविवारी झालेल्या अ [...]
कांदा उत्पादकांना प्र्रति क्विंटल 300 रुपये अनुदान

कांदा उत्पादकांना प्र्रति क्विंटल 300 रुपये अनुदान

मुंबई : राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री [...]
भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश

भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे निष्ठावान नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उ [...]
येत्या 14 मार्चला विधान भवनाच्या आवारात आमरण उपोषण करणार – नितीन देशमुख

येत्या 14 मार्चला विधान भवनाच्या आवारात आमरण उपोषण करणार – नितीन देशमुख

अकोला प्रतिनिधी - अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील 69 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद् [...]
बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे- आ. अमोल मिटकरी 

बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे- आ. अमोल मिटकरी 

मुंबई प्रतिनिधी - कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्या पदावरुन उतरवण्यात यावे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी आहे. जर संजय रा [...]
 सरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे – नाना पटोले 

 सरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे – नाना पटोले 

मुंबई प्रतिनिधी - केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे आणि राज्यसरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक ते मुंबई पर्यंत शेतकऱ्यांच [...]
खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरात निघणार मोर्चा – आमदार संजय शिरसाट

खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरात निघणार मोर्चा – आमदार संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - खा. इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात आम्ही [...]
1 379 380 381 382 383 605 3810 / 6048 POSTS