Category: महाराष्ट्र
महायुतीच्या घटकपक्षांना न्याय देणे हि माझी नैतिक जबाबदारी : आमदार काशिनाथ दाते
सुपा; गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटकपक्षांनी मला निवडून आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न केल्याची मला जाणीव असून त्या सर्वांना सामावू [...]
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
जामखेड : दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला. [...]

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा – विजयलक्ष्मी बिदरी
नागपूर, दि. ३० : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विभागात दाखल झालेले गुन्हे तसेच न्यायालय [...]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ५७ हजार ५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर
मुंबई, दि. ३० : विधिमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71 [...]

‘वंदे मातरम्’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास प्रारंभ
मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम् व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.
विधानसभेचे अ [...]
‘जरांगें’चे आंदोलन मराठा समाजाच्या फसवणूकीचे !
संविधानिक लोकशाही व्यवस्थेत आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना एखाद्या समाजात बळावल्यास त्याविरोधात न्याय मागायचा त्यांना निश्चितच संविधानाने अधि [...]
पतसंस्था म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ : डॉ.जयश्री थोरात
संगमनेर : पतसंस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, ती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेली एक महत्त्वाची सामाजिक आणि [...]
सहाय्यक आयुक्त संदीप भांड यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्रदान
अहिल्यानगर : एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले तथा सहाय्यक आयुक्त संदीप रमेश भांड यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपत [...]
सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का ;जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्वास
नगर : जामखेड बाजार समितीचे उपसभापतीचे उपसभापती कैलास वराट यांच्याविरूध्द अविश्वास प्रस्ताव आज जिल्हाधिकार्यांकडे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, [...]
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा
मुंबई: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'इमेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो [...]
