Category: महाराष्ट्र
केकेआरच्या दिल्लीवरील विजयाने आव्हान कायम
सुनिल नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. नाणेफेक गम [...]
निळवंडे आवर्तनातून पाझर तलावे व बंधारे भरून घेणार – आ. खताळ
संगमनेर : निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांना सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे.डाव्या कालव्याचे पाणी राहता तालु क्यापर्यंत आणि उजव्या कालव्या [...]
कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या अध्यक्षपदी विशाल गोर्डे
कोपरगाव : तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल गोर्डे (पुर्व भाग), सुनिल कदम (पश्चिम भाग) तर शहराध्यक्षपदी वैभव आढाव यांची नुकतीच [...]
सह्याद्री महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशन समारंभ व परिसंवाद
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक वाडे व घराणे [...]
एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातुन एकरी उस उत्पादनांत हमखास वाढ : बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल हा ध्यास घेत काम केले त्याचाच अवलंब संजीवनीच्या कार्यक्षेत्रात स [...]
विविध समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक सलोख्याची समतेची मिसळ
संगमनेर (प्रतिनिधी)--हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा [...]
मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका ;महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर [...]
सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा द्यावी : दिलीप जगदाळे
अहिल्यानगर :राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. याची प्रभ [...]
उत्पादन संस्था अन् रोजगार संबंध !
दोरान एकमग्लू आणि सायमन जॉन्सन याबरोबरच जेम्स रॉबिन्सन, अशा तिघांना मिळून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला होता. या तिघांमध्ये दोरा [...]

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑन [...]