Category: महाराष्ट्र
मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल
सातारा प्रतिनिधी - मुल होत नसल्याच्या कारणावरून सातारा(Satara) जिल्ह्यात नवरा बायकाेनं आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. आत्महत्या केलेल्या दाम [...]
बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या
औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकानं राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेची उल्कानगरी परिस [...]
रस्त्यावरील पाण्यातून मार्ग काढताना गेला तोल
नंदुरबार प्रतिनिधी- नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नागण मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या वरती असलेल्या [...]
तिघांचा मला संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा धक्कादायक खुलासा
नागपूर प्रतिनिधी - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात ते मला संपवू शकले नाहीत, यापु [...]
वडिलांनी मारहाण केल्याने १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर
औरंगाबाद प्रतिनिधी - घरी वडील मारहाण करतात म्हणून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क प्रियकरांचे घर गाठलं आणि प्रियकराला लग्नाची गळ घातल्याची घट [...]
अभियांत्रिकी विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
नांदेड प्रतिनिधी - नांदेड येथील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीने आत्महत्या केल्य [...]
राज्यातील लम्पीबाधित ४ हजार ६०० जनावरे रोगमुक्त –पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती
मुंबई प्रतिनिधी - राज्यामध्ये जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यव [...]
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी‘ सुरू करण्यात येणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई प्रतिनिधी - काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वानाच मोहित करणारी ‘वनराणी‘ ट्रेन कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पड [...]
माथाडी कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन प्रयत्नशील – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे
मुंबई प्रतिनिधी - माथाडी कामगारांना सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी शासन योग्य ती पाऊ [...]
नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई प्रतिनिधी - येत्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असून पीक विमा क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात य [...]
