Category: ताज्या बातम्या
बाप रे… डेंग्यूचा कहर…’या’ राज्याची चिंता वाढली
लखनऊ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशात डेंग्यूच्या तापाने कहर माजविला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 100 हून अधिक रुग्णांन [...]
कोरोनाच्या संकटाचा विकासावर परिणाम होवू दिला नाही – आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी : विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत आल्यामुळे त्याचा परिणाम काही अंशी विकासकामांना निधी मिळण्यास होत होत [...]
शिंपी समाजाने केला भाजपचा जाहीर निषेध
अहमदनगर/प्रतिनिधी : मंदिर उघडण्याचे आंदोलन करताना भाजपने पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरासमोरील नामदेव पायरीचा अवमान केल्याचा निषेध नगरच्या शिंपी समाजबा [...]
अहमदनगर जिल्ह्यातील धरण क्षेत्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा; गेल्यावर्षीपेक्षा सव्वादोनशे मिमी कमी पाऊस
अहमदनगर/प्रतिनिधी- जून-जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. आता पावसाळ्याचा एकच महिना उरला आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 230 मिली मीटर पाऊस क [...]
विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणे ही तर आमदारांची जुनी सवय : किरण काळे
अहमदनगर/प्रतिनिधी : काल काँग्रेस पदाधिकार्यांच्या टीमने एमआयडीसीतील बहुचर्चित तथाकथित आयटी पार्कला भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभा [...]

सैन्याने उधळून लावला घुसखोरीचा प्रयत्न
जम्मू : भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांचा डाव भारतीय सैन्याने उधळून लावला आहे. हे दहशतवादी जम्मू- [...]
सर्व शिक्षकांनी लसीचे दोन डोस पूर्ण करा : अजित पवार; शाळा सुरू करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करून घेणार
मुंबई : देशातील अनेक राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार संभ्रमावस्थेत असल्याच [...]
नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही :धनजंय मुंडे
बीड : बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या [...]
खडसे आणि राजू शेट्टी यांची नावे वगळली ?; विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच कायम
मुंबई/प्रतिनिधी - तब्बल आठ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीला संमती दिली नाही. त्यामुळे [...]
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस [...]
