Category: ताज्या बातम्या
सीमावादाचा प्रश्न केव्हा सुटणार ?
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न तसाच भिजत पडला असून, त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आपल्याला यश आलेले नाही. देशात आजमिती [...]
सरकार आणि न्यायालय ओबीसींचा बळी घेताहेत काय?
संसदीय लोकशाही व्यवस्थेत लोकशाहीचे तीन आधारभूत स्तंभ आहेत, त्यात कायदेमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन. या तिन्ही संस्थांचा आपसात जो मेळ जमलाय त्यातून [...]
रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई दि. 15 : कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर न [...]
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..!- परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई, दि. 15 : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारीचे पाऊल टाकत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकां [...]
साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड
पाथर्डी /प्रतिनिधी : शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य च्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी प्रा. डॉ. अनिल पानखडे यांची निवड झाल्याबद्दल पार्थ विद्या [...]
नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात अहमद [...]
पूर व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांचा बालमटाकळी येथे २ तास रास्ता रोको आंदोलन….!
शेवगाव ता.प्रतिनिधीदि. १५/१२/२०२१पूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तसेच अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची नुकसान भरपाई [...]
भगवानगड परिसर ४६ गावांसाठीच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम होणार सुरू : मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १५ : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येणार असून फेब्रुवारीमध्ये १९० कोटींच्या [...]


