Category: ताज्या बातम्या

1 3,360 3,361 3,362 3,363 3,364 3,804 33620 / 38038 POSTS
सीमावादाचा प्रश्‍न केव्हा सुटणार ?

सीमावादाचा प्रश्‍न केव्हा सुटणार ?

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्‍न तसाच भिजत पडला असून, त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आपल्याला यश आलेले नाही. देशात आजमिती [...]
सरकार आणि न्यायालय ओबीसींचा बळी घेताहेत काय?

सरकार आणि न्यायालय ओबीसींचा बळी घेताहेत काय?

 संसदीय लोकशाही व्यवस्थेत लोकशाहीचे तीन आधारभूत स्तंभ आहेत, त्यात कायदेमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन. या तिन्ही संस्थांचा आपसात जो मेळ जमलाय त्यातून [...]
रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई दि. 15 : कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर न [...]
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..!- परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..!- परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई, दि. 15 : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात ‍‍शिरकाव झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारीचे पाऊल टाकत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकां [...]
साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड

साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड

पाथर्डी /प्रतिनिधी : शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य च्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी प्रा. डॉ. अनिल पानखडे यांची निवड झाल्याबद्दल पार्थ विद्या [...]
नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात अहमद [...]
पूर व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांचा बालमटाकळी येथे २ तास रास्ता रोको आंदोलन….!

पूर व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांचा बालमटाकळी येथे २ तास रास्ता रोको आंदोलन….!

शेवगाव ता.प्रतिनिधीदि. १५/१२/२०२१पूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तसेच अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची नुकसान भरपाई [...]
भगवानगड परिसर ४६ गावांसाठीच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम होणार सुरू : मंत्री गुलाबराव पाटील

भगवानगड परिसर ४६ गावांसाठीच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम होणार सुरू : मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १५ : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येणार असून फेब्रुवारीमध्ये १९० कोटींच्या [...]
1 3,360 3,361 3,362 3,363 3,364 3,804 33620 / 38038 POSTS