Category: ताज्या बातम्या
नरकातील स्वर्ग नव्हे, स्वर्गातील गरळ !
राजकारणामध्ये अंतर्गत घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात घडत असतात आणि हा राजकारणाचा धर्मही आहे. कारण, राजकीय व्यक्तिमत्वाला अनेक चढउतारांना सामोरे जावं [...]

निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
मुंबई : राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे / मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरू करणे, निवृत्तीवेतन बंद करणे, निवृत्तीव [...]

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
मुंबई, दि. १६ : प्लास्टिक कचऱ्याने परिसर विद्रुप होत आहेत. मात्र सिक्कीम देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे राज्य ठरले आह [...]

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री पवार
बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी [...]
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध !
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रभागांची फेररचना करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. अर् [...]
राष्ट्रवादीचे एकत्रिकरणाची चर्चा : सहकारातून सरेंडरकडे..!
"काळ बदलला आहे; केवळ, एका जातीच्या आधारावर सत्ता मिळवता येत नाही. महाराष्ट्रात केवळ मराठा समाजाच्या बळावर सत्ता मिळवणे अवघड आहे ", हे वक्तव्य कोण [...]
राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य ?
राजकारणात काहीही शक्य असते? याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणातून येतांना दिसून येत आहे. खरंतर भाजप एकवेळ शिवसेनेला सोबत घ [...]

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणीची कामे तातडीने पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि 14 : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावांसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांकरिता [...]

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार
मुंबई, दि. १४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स [...]

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे ‘भूषण’…
मुंबई, दि. १४: भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत् [...]