Category: देश
बारा राज्यांमध्ये होणार एसआयआर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील 12 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे [...]
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी सुहास शिरसाठ ची निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी अहिल्यानगर येथील श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मलखां [...]

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक
मुंबई दि.२५ : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात [...]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर साजरी केली दिवाळी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. आजचा दिवस म्हणजे एक उल् [...]

न्हावा शेवा बंदरात 4.82 कोटी रुपयांचे 46,640 फटाके जप्त
नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने “ऑपरेशन फायर ट्रेल” अंतर्गत चिनी बनावटीचे फटाके आणि फटाक्यांच्या साहित्याचा बेकायदेशीर आयातीचा एक अत्याधु [...]

कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी होणार : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१६: आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नव [...]

के-हार्मनी फेस्टा : भारत-कोरिया मैत्री आणि संस्कृतीचा महोत्सव
मुंबई, दि. १४ : कोरिया प्रजासत्ताकाचा वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या साहाय्याने मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, वांद्रे कुर्ला सं [...]
सातार्यात सरन्यायाधीश गवई यांच्या समर्थनार्थ संविधान संघर्ष मोर्चा
सातारा / प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व न्याय मंदिरातील प्रमुख भूषण गवई यांच्यावर सनातनी विचाराच्या वकिलाने हल्ला केला. त्याचा नि [...]
‘महाभारत’चे दूरदर्शनवरून पुन्हा लवकरच प्रक्षेपण
नवी दिल्ली : कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्कने भारताच्या सर्वात लोकप्रिय महाकाव्यांपैकी एक असलेल्या-‘महाभारता’ची कृत्रिम प्रज्ञा आधारित एक अभूतपूर्व पु [...]
‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी’ योजनेचा आज शुभारंभ
मुंबई : प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ 11 ऑक्टोबर 20 [...]
