Category: देश
डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली : ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी बुधवारी यंदाचा साहित्य अकदामी पुरस् [...]
डॉ. आंबेडकरांविषयी वक्तव्याचे देशभरात पडसाद ; शहांनी माफी मागावी ; काँगे्रसची मागणी
नवी दिल्ली :संविधानावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य [...]
बॉम्बची खोटी माहिती दिल्यास 1 कोटीपर्यंतचा दंड :केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान मोदी, अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याच्या तर, दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या, [...]
शरद पवार घेणार संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट
नवी दिल्ली : राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प् [...]
प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांसाठी शिबिरे घ्या: खा. नीलेश लंके यांची मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांच्याकडे मागणी
नगर :सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांसाठी आयोजित करण्यात येणारी विशेष शिबिरे नगर लोकसभा मतदाररसंघातील प्रत्येक [...]
‘एक देश एक निवडणूक’वरून संसदेत गोंधळ ; लोकसभेत विधेयक मांडले
नवी दिल्ली : मोदी सरकारचे महत्वाकांक्षी विधेयक ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकावरून मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. कायदा मंत्र्यांनी हे विधेयक सादर क [...]
खा. सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी घेतलेली देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांची वैयक्तिक पत्रे परत करावीत, अशी मागणी पंतप्रधा [...]
सुशासनातून विकसित भारताचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : लोकांसाठी, लोकांचा सक्रिय सहभाग असलेले सुशासन हा आपल्या कार्याचा गाभा असून त्या माध्यमातून आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकतो, [...]
लोकसभेत उद्या मांडणार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक ?
नवी दिल्ली : कॅबिनेटने नुकतीच ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्यासंदर्भातील विधेयक संसदेत कधी मांडणार त्याची प्रतीक्षा होती [...]

शंभू सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण
नवी दिल्ली : शेतकर्यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम असून, हरिया [...]
