Category: देश
कु. मृणाल पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड
कुडाळ : काळोशी (पुर्नवसित), ता. सातारा येथील जिल्हा परिषद शाळेतील मृणाल प्रमोद पवार हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षेत यश मिळविले [...]
पहिल्याच दिवशी मान्याचीवाडी येथे क्यूआर कोडद्वारे शंभर टक्के कर वसूली
ढेबेवाडी / वार्ताहर : देशात आदर्श निर्माण करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या मान्याचीवाडीतील मिळकतधारकांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर [...]
बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट
मुंबई, दि. ३ : क्रोध, द्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेच [...]

वक्फ सुधारणा विधेयकाला कोर्टात आव्हान देणार: मुख्यमंत्री स्टॅलिन
चेन्नई : वादळी चर्चेनंतर लोकसभेत बुधवारी मध्यरात्रीनंतर वक्फ सुधारणा विधेयकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसा [...]
शिर्डीत बिऱ्हाड मोर्चा ; चुल पेटवुन स्वयंपाक बनवत आंदोलन
शिर्डी : शिर्डीतील 500 हुन अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रकार अत्यांत संतापजनक आहे. 60-70 वर्षापासुन हे बांधव नियमित [...]
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डॉ. जयश्री थोरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील काही भागांमध्ये काल अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. यामु [...]
श्री संत गोरोबाकाका मंदिराचे महाद्वार पूर्वेकडेच असावे : धाराशिवमध्ये उपोषण सुरू
धाराशिव ः तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर महाद्वार पूर्व बाजूला असावे, या मुख्य मागणीसाठी कुंभार समाज बांधवांच्या वतीने (2 एप्रिल) धाराशिवमध् [...]
देहराडूनच्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
अहिल्यानगर, दि.२ - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, देहराडूनच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास १५ एप्रि [...]

‘जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’; नागरिकांचा प्रतिसाद; येण्या-जाण्याचा वाचला त्रास
छत्रपती संभाजीनगर : ग्रामिण भागातील नागरिकांनाआपल्या तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागू नये यासाठी ‘जिल्हाधिकार [...]

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती मुर्मू
मुंबई : भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी [...]
